या दिवशी शेतकऱ्यांना मिळणार सरसकट कर्जमाफी
विहीरीसाठी 5 लाख रुपये अनुदान असा करा अर्ज
शासन GR जाहीर इथे पहा सविस्तर शासन निर्णय
गाय गोठ्यासाठी मिळणार 2 लाख रुपये अनुदान, तेही 100% बँक खात्यात जमा होणार
सविस्तर पाहण्यासाठी येथे क्लिक करा
- अशात नव्याने स्थापन झालेल्या सरकार मतदार म्हणून बळीराजाने भरभरून मतदान करीत रेकॉर्ड तोडून सरकार दिले आहे.
- आता त्यांनीसुद्धा शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे.” “गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहे त्यात बँकेची हुशारी कारणीभूत आहे.
- काही शेतकऱ्यावर २००३ पासून कर्ज आहे. बँकेने पाहिली कर्जमाफी केली तेव्हा कर्ज रकमेची असलेली मुद्दल आणि यावर व्याज बेरीज करून या रकमेची आकडेवारी बँकेने शासनाला दिली.
- याला पुनर्गठन असे नाव दिले. या हुशारीमुळेच शेतकरी गेल्या तीन कर्जमाफीत बसलेला नाही.
- त्यामुळे आता तरी पुनर्गठन शब्द वगळून सरसकट अशी कर्ज माफी जाहीर करण्यात यावी Loan Waiver.”