राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत, लाभार्थ्यांना वेळेवर धान्य देण्याच्या आणि ऑगस्टपर्यंतच्या अन्नधान्याचा आगाऊ पुरवठा व त्याचे वितरण ३० जूनपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. लोकांमध्ये या निर्णयाबद्दल खूप उत्साह दिसून येत आहे आणि ते मोठ्या समाधानाने ३ महिन्यांचे रेशन एकत्र घेऊन जात आहेत.